१७ मे १८५९ रोजी अंदमानमध्ये झालेल्या एबरडीनच्या युद्धात बलिदान देणारी वीरांगना
संकटांवर जिद्दीने मात करून इतर महिलांकरिता आधार बनलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ज्योती परब
मावळंग उत्पादक गटातील प्रत्येकीला दरमहा मिळते सरासरी पाच हजार रुपये उत्पन्न
नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या वेचूर जातीच्या गायींच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या डॉ. इयपे यांच्या कार्याचा अल्प परिचय...
हजारो झाडांचे जंगल उभे करणाऱ्या फॉरेस्ट मदर देवकीअम्मा यांच्या कार्याचा अल्प परिचय...
हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेत पारंगत असलेल्या पार्वती बारुआ म्हणजे एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे.
जागतिक शिक्षक पुरस्कारविजेत्या शिक्षिकेची प्रेरक कथा
मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर अनेक विक्रम प्रस्थापित करणारी 'पय्योली एक्स्प्रेस'
महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मितीचा उद्योग