स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील क्रांतिकार्य - भाग २
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त (२८ मे) निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख...
पुण्यातील ८५ वर्षांच्या कोंडाळकर आजी कळत्या वयापासून आजतागायत अखंडपणे पायी वारी करत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तर त्या केवळ दोन केळी आणि थोडं दूध एवढाच आहार रोज घेतात. केवळ नामस्मरण आणि श्रद्धेचं बळच त्यांना या वयातही पायी वारी करण्याची ऊर्जा प्रदान करतं. या आगळ्यावेगळ्य़ा व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा, विश्वास देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख...
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त (२२ मे) लेख...
अमृत संस्थेच्या योजनेचाही होईल उपयोग!
मानसिक आरोग्य क्षेत्रात अत्यंत मूलभूत आणि चौफेर कार्य करणारे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आनंद नाडकर्णी यांचं १५ मे रोजी निधन झालं. त्यांच्या कार्याचं मोठेपण जवळून अनुभवलेल्या अमित सामंत यांनी लिहिलेला हा त्यांच्या स्मृती जागवणारा लेख...
तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी
कल्पक नियोजन असलेला समारंभ
लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर पडूनही पुन्हा पुन्हा उभे राहणे.
धार्मिक, बौद्धिक, राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाचा इतिहास
ड्रोन पायलट, सोलर इंस्टॉलेशन, बेकरी और अन्य आधुनिक कौशल युवाओं को रोजगार के साथ आत्मनिर्भर बनने का अवसर भी प्रदान कर रहे हैं।
राज्य शासनाच्या अमृत संस्थेचा चाकोरीबाहेरचा, प्रेरक उपक्रम
नसरापूरमधील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख
आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त (तीन मे) विशेष लेख...
देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा नेहमीच अत्यंत मोलाचा राहिलेला आहे. राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने राज्याला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची ही अगदी संक्षिप्त नोंद...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (३० एप्रिल) विशेष लेख
वयाची ९५ वर्षे पूर्ण; या वयातही हात आहे लिहिता...
भारतीय संविधानाचे मूळ हिंदून्यायतत्त्वशास्त्राच्या आधारावरच आहे, याची प्रचीती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्जसंदर्भातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख...
कोकणी संस्कृती अन् बोलीचा डंका वाजवणारे लोकनाट्य
नाशिकमधील टीसीएस या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नुकतेच कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची सखोल तपासणी होत आहे आणि अनेक बाबी उघड होत आहेत. या घटनेचे विविध पैलू, जागतिक स्थिती आणि पुढे घ्यायची काळजी आदी बाबींवर भाष्य करणारा माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा हा लेख...
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) इथल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातल्या चैत्रोत्सवाची कीर्ती अल्पावधीतच सर्वत्र पसरली आहे ती त्याच्या वेगळेपणामुळे. अवघ्या आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मंदिरातल्या या उत्सवाची वैशिष्ट्यं नेमकी कोणती आहेत, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारा हा लेख...
सार्वजनिक धोरणांची आखणी हा अतिशय कौशल्याचा भाग आहे. ही धोरणे ठरवताना सामान्य जनतेचा विचार केंद्रस्थानी असतो आणि अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या बाबी कोणत्या, याविषयी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान झाले. त्या अनुभवसिद्ध आणि माहितीपूर्ण व्याख्यानाचा हा मराठी अनुवाद...
नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी आजपासून (१६ एप्रिल) संसदेचे तीन दिवसांचे विशेष सत्र सुरू झाले आहे. २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होण्याच्या दृष्टीने यात महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने महिलांविषयी घेतलेल्या विविध निर्णयांचे महत्त्व सांगणारा हा लेख
कुटुंबात सुख, समाधान, शांती नांदण्यासाठी ही सूत्रे आत्मसात करणे आवश्यक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांचा लेख...
अणुऊर्जा हा एक प्रभावी आणि विश्वासार्ह पर्याय आहे. या संदर्भात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा लेख...
भारतातून आता नक्षलवाद हद्दपार झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या निमित्ताने नक्षलवाद आणि भारत हा विषय चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या एका मुलाखतीवर आधारित असलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध...
भारतातून आता नक्षलवाद हद्दपार झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या निमित्ताने नक्षलवाद आणि भारत हा विषय चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या एका मुलाखतीवर आधारित असलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध...
निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख
५२ वर्षे वृत्तपत्र वितरण आणि २२ वर्षे बातमीदारीचे व्रत निष्ठेने निभावलेले सटाणा (जि. नाशिक) येथील विश्वास चंद्रात्रे यांनी वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण केला असून, त्यांना देशदूत वृत्तपत्राने बागलाण भूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांचा हा प्रेरक कार्यप्रवास...
दर वर्षी चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीला नाशिकमध्ये श्रीराम रथोत्सव साजरा होतो. त्याविषयी...
रिसायकलिंगपेक्षा अपसायकलिंग अधिक पर्यावरणस्नेही
निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख
राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सहा मार्च) २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या 'अमृत'सह अन्य संस्थांसाठीही यात भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे येथे देत आहोत.
शिवजयंतीनिमित्त विशेष लेख...
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यांचा आढावा घेणारा सुदर्शन जोशी यांचा लेख...
शिवजयंतीनिमित्त माहिती छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची...
केवळ लढाया जिंकून मराठा साम्राज्य वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता आपल्या जनतेच्या भल्यासाठी, चांगल्या राहणीमानासाठीही पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचा आढावा घेणारा हा पेशवाईवरील लेखमालेतील पाचवा लेख...
पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध