मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला एक अत्यंत महत्त्वाचा वन्यजीव अभयारण्य परिसर आहे. वन्यजीव प्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि साहसप्रेमींसाठी मेळघाट म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना मानला जातो.
निसर्गरम्य परिसरातील प्राचीन हेमाडपंती वास्तू असलेले श्रद्धास्थान
अध्यात्म, निसर्ग आणि साहसी पर्यटनाचा सुंदर संगम असलेले स्थळ
पर्यंटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले धार्मिक स्थळ
सोलापूर जिल्ह्यातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील वारसा
हेमाडपंती स्थापत्याचा अनमोल ठेवा
धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ
लाडक्या भक्तासाठी श्री विष्णू प्रत्यक्ष अवतरल्याची कथा
आयएनएस गुलदार युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील पर्यटन केंद्रात; सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण
अधिक मासात आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण
सोलापूरमधील हत्तरसंग कुडलचे ऐतिहासिक वैभव!
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील गोरठा गावातील तीर्थक्षेत्र
देगलूर तालुक्यातील होट्टल गावात आहे पुरातन वारसा
गोदावरी नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्र
रायगडच्या मातीत उमटलेल्या पाऊलखुणा
माहूरगडच्या रेणुकामातेचे उपपीठ
सोलापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अविभाज्य भाग
तीन राक्षसांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका
इथेच घडली होती रेड्याच्या मुखातून वेद वदवल्याची घटना
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या आठ वर्षे आधीपासून सुरू आहे उत्सव
महान तपस्वींच्या पाऊलखुणा असलेले जळगाव जिल्ह्यातील पवित्र स्थान
अहिल्यानगरमधील नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी. त्यांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली. त्या ठिकाणाविषयी...
नरसिंग गिरजी मिलमध्ये आहे मारुतीचे २०० वर्षे पुरातन देऊळ
रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील पुरातन ठेवा
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील किल्ला
अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ
स्थापत्यकला, संस्कृती, पुराणकथा यांचा संगम असलेल्या या मंदिरांविषयीची थोडक्यात माहिती देणारा लेख... महाशिवरात्रीनिमित्त...
श्री समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले, तेजस्वी वारसा जपणारे धर्मपीठ
पर्यटनाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्या व युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशातून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून 'अमृत पर्यटन' या विषयाचा उदय झाला. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांनी या संकल्पनेबद्दल लिहिलेला हा लेख...
वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळे
कोकणातील पहिल्याच उपक्रमाचा पर्यटकांनी लुटला आनंद
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी नुकतीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची भेट घेऊन चौधरी यांनी त्यांना अमृत संस्थेच्या कार्याविषयी आणि योजनांविषयी माहिती दिली. चौधरी यांनी लिहिलेला लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाची अद्भुत निर्मिती पाहायला मिळते. येथे २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद परिसरात अनेक रांजणखळगे तयार झाले असून, त्यांनी चित्तवेधक शिल्परचना घडवली आहे.
निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि स्वाद यांचा अनोखा संगम म्हणजेच रत्नागिरी जिल्हा पर्यटन. शांतता, सौंदर्य आणि संस्कृती अनुभवायची असेल तर रत्नागिरी हा प्रत्येक पर्यटकाने भेट द्यायलाच हवा असा जिल्हा आहे.
जळगाव जिल्हा अनेक पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे; शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थानिक खाद्यपदार्थांसाठी तो ओळखला जातो. पर्यटन हे स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहे.
समर्थशिष्य कल्याणस्वामींचे समाधीमंदिर डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख….